ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘…तर देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती’; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

सोलापूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. मी राज्याचा अध्यक्ष होतो. 33 महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहितीये. पण हेही दिवस जातील याची खात्री होती. आणि सुदैवाने ते दिवस गेले आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ‘ असं धक्कादायक वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रदेश अध्यक्ष असताना ते तीस महिने काय सहन केलं मला माहिती आहे. फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकली असती. मात्र कोणाच्याही मनात नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात