महाराष्ट्र

भाजप – सेना – राष्ट्रवादी महायुती लोकसभा निवडणूकीसाठी समन्वय समिती स्थापन करणार

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीच्या ४८ लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत करुन प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वय करण्यासाठी तीनही पक्षासह एनडीएतील इतर घटक पक्षाच्या नेत्यांची सर्वसमावेशक समन्वय समिती बनविण्यासाठीचा निर्णय मंगळवारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह प्रमूख घटक पक्षनेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.  लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना यात सत्तारूढ महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या […]

महाराष्ट्र

राज ठाकरे गणेशोत्सवानंतर बारसूला जाणार!

Twitter : @therajkaran मुंबई : ठाकरे बंधू आमच्या भूमिकेसोबत असून गणेशोत्सवानंतर राज ठाकरे स्वतः बारसूला येणार असल्याची माहिती बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी दिली आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधी संघटनांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारसू रिफायनरीचा विरोध करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामधील अनेक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उद्धव सेनेला निमंत्रणच नाही

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी नोंदवला आक्षेप Twitter: @NalavadeAnant मुंबई: मराठा आरक्षणाच्या कळीच्या मुद्यावर राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय विशेष बैठक बोलावली. मात्र त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेना उबाठा पक्षाला देण्यात आले नसल्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांकडे तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या बैठकीला अनेक छोट्या मोठ्या पक्षांना निमंत्रण दिले आहे. अगदी आर पी […]

महाराष्ट्र

शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ आहे का ?

शेतकरी आत्महत्येवरून विरोधी पक्षनेत्यांचा राज्य सरकारवर निशाणा…? Twitter: @NalavadeAnant मुंबई: राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तब्बल ४४ दिवस ओढ दिलेली असून परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे याची साधी जाणीवही नाही. त्यामुळे तिजोरी लुटणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर […]

मुंबई

गणेशमूर्तीवर शिक्का मारणे मान्य नाही

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आयुक्तांना खरमरीत पत्र…! Twitter: @NalavadeAnant मुंबई: गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना केवळ पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीता महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गणेश उत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा, अशा आशयाचे […]

अपात्रता सुनवाई : शिवसेनेच्या 16 आमदारांमध्ये अस्वस्थता

Twitter : @milindmane70 मुंबई महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू करणार असल्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. मतदारसंघ सोडून दोन दिवस आधीच अनेक आमदारांनी मुंबईकडे धाव घेण्यास सुरुवात केली असल्याने येत्या आठ दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी बारा […]

विश्लेषण ताज्या बातम्या राष्ट्रीय

धक्कादायक सर्वे : भाजपला देश पातळीवर आणि महाराष्ट्रात “इतक्या” जागा गमवाव्या लागतील?

Twitter: @vivekbhavsar मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बौद्धिक संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या “प्रबोधिनी”ने केलेला सर्वे आणि “संघा”ने देशभरातील एकेक जागेचा घेतलेला आढावा या मंथनातून निघालेले निष्कर्ष भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत धक्कादायक आहेत. या अभ्यास आणि सर्वेतून भाजपाला येत्या लोकसभा निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागांचा फटका बसणार आहे तर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या […]

महाराष्ट्र

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठकीवर धडक मोर्चा

Twitter : @therajkaran परभणी  दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दि १५ सप्टेंबर रोजी, शुक्रवारी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीवर धडक सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. नाशिक पट्ट्यातील धरणे 85% पेक्षा जास्त भरलेली असताना दुष्काळामुळे जायकवाडी प्रकल्पात अल्प पाणी आहे. महाराष्ट्र शासन अशास्त्रीय दुष्काळ संहिता राबवीत असल्याने पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सरकार दुष्काळ घोषित करण्यास टाळाटाळ करीत आहे, […]

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग जिंकले : मुख्यमंत्री

Twitter : मुंबई जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, आणि त्यांनी पंतप्रधानांनी मांडलेला ‘दिल्ली जाहीरनामा’ टाळ्या व बाके वाजवून स्वीकारणे हे एक मोठे राजनैतिक यश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने जग जिंकल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी आपल्या ट्विटर वरून केला. हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे पंतप्रधान […]

राष्ट्रीय

जी-20 च्या माध्यमातून उपेक्षितांना विस्थापित करण्याचा डाव; वुई -20 समूहाचा गंभीर आरोप

Twitter : @therajkaran मुंबई : भारत जी-२० चे यजमानपद भूषवत आहे, यातून श्रीमंत जी-७ राष्ट्रांचा प्रभाव वाढला आहे. मात्र भारतातील ज्या -ज्या भागात ज्या – ज्या वेळी जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्या – त्या वेळी त्या भागातील बहुतांश उपक्षित वर्गांना आणि शोषितांना विस्थापित होण्यास भाग पडले आहे. या उपेक्षित आणि शोषित वर्गाचे म्हणणे मांडण्यासाठी […]