जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांच्या तंबीनंतर जलजीवनच्या ठेकेदारांची धावपळ!

Twitter : @milindmane70 मुंबई रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे (मजीपा) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनांची (Jal Jeevan Mission) आढावा बैठक घेवून कडक कारवाईची करण्याची तंबी दिल्यानंतर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांसह बोगस ठेकेदारही ताळयावर आले आहेत. कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू झाली असून रायगड जिल्ह्यातील जलजीवन […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

डॉ. ओमप्रकाश शेटे यांना केंद्रातून महाराष्ट्रात पाचरण

राज्यातल्या आयुष्यमान भारत मिशनच्या प्रमुख पदाची सूत्रे  Twitter : @therajkaran मुंबई  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू डॉ. ओमप्रकाश शेटे (Dr Omprakash Shete) यांना केंद्रातून परत महाराष्ट्रात पाचारण केले आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे (Ayushman Bharat Mission) राज्यात ‘आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र’ हे अभियान नवनिर्मित करून त्याच्या कक्षप्रमुख पदाची धुरा डॉ. शेटे यांच्या खांद्यावर […]

माझ्या घरावर समाजकंटकांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित : आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. तसा मीसुध्दा या आंदोलनात मागील दोन महिन्यापासून सहभागी आहे, असे सांगतानाच समाजकंटकांनी आपल्या घरावर कशा पद्धतीने हल्ला केला याची आपबीती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी गुरुवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितली.  […]

महाराष्ट्र

आंदोलन आमदारांचे पण जनता वेठीस..

Twitter: @NalavadeAnant मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणावरून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी बुधवारी सकाळी साडे दहा,अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्रालयात धडक देत थेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वरालाच जोरदार घोषणाबाजी करत टाळे ठोकल्याने आज नेहमीपेक्षा जास्त आलेल्या अभ्यांगतांचे प्रचंड हाल झाले.  सुरक्षेवर असलेल्या पोलिसांनी मंत्रालयाचे सर्व दरवाजे काही काळ बंद तर केलेच पण प्रवेश पास […]

मुंबई ताज्या बातम्या

४० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाऊचा धक्का संपूर्णपणे बंद 

Twitter : @therajkaran मुंबई  मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावे म्हणून भाऊचा धक्का (Bhaucha Dhakka) मासळी बंदर व ससून बंदर संपूर्णपणे बुधवारी दिवसभर बंद ठेवण्यात आला. यातून आरक्षण न मिळालेल्या समाजाला आरक्षण देण्यास पाठिंबा देण्यात आले. यावेळी पाठिंब्याच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, भाऊंचा धक्का निर्णय द न्यू फिश जेट्टी सी फुड डिलर असोशिएशन व […]

ताज्या बातम्या मुंबई

मराठा समाजाकडून पवईत ठिय्या आंदोलन

Twitter : @therajkaran मुंबई मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षण मागणीच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज पवईच्यावतीने बुधवारी ठिय्या आंदोलन  करण्यात आले. पवई येथील आय आय टी मेनगेट समोर हे आंदोलन सकाळी ९.३० वाजता करण्यात आले. यावेळी पवई परिसर ’एक मराठा लाख मराठा‘ तसेच ’आरक्षण आमच्या हक्काचे…‘ या घोषणांनी दणादणून निघाला. दरम्यान, जरांगे-पाटील यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकारकडून ग्रामीण जनतेचा बळी : राजन क्षीरसागर

Twitter : @therajkaran परभणी कृषी विभागाने महाराष्ट्रातील 36 पैकी 24 जिल्ह्यात खरीप हंगामातील शेती उत्पादनात 50% घट झाली असल्याचा अहवाल दिलेला असताना व 839 महसूल मंडळात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केवळ 40 तालुक्यात दुष्काळ घोषित करून दुष्काळग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकार ग्रामीण जनतेचा बळी देत आहे, अशा शब्दात किसान सभेने (Kisan Sabha) या निर्णयाचा निषेध केला आहे. यासंदर्भात, किसान सभेचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुप्रियाताई, तुमच्या खोट्या ‘माणुसकी’ चा बुरखा टराटरा फाटला : चित्रा वाघ

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरु असताना ते शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. यातून त्यांचा खोट्या माणुसकीचा बुरखा टराटरा फाटल्याची घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बुधवारी ट्विटद्वारे केली. सुप्रिया सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कामे होत नसल्याचा पुरावा

Twitter : @NalavadeAnant मुंबई सरकारचा शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम अपयशी ठरल्यानेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. परंतु शासनाने जनतेची तिथेही अडवणूक केली आहे. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होतच नसल्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी आमदारांनीच मंत्रालय प्रवेशद्वाराला ठोकले टाळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणावरून (Maratha reservation) राज्यातील वातावरण तापले असताना त्याचे लोण बुधवारी थेट मंत्रालयापर्यंत पोहचले. आज शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी सकाळी साडे दहा, अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्रालयात धडक देत थेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वरालाच जोरदार घोषणाबाजी करत टाळे ठोकले. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशा घोषणा […]