nana patole महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच केंद्र व राज्यातील भाजपा सरकार बदलणार – नाना पटोले

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन सुरु झाले असून शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच […]

महाराष्ट्र

न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी- मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी होणे गरजेचे आहे

महाराष्ट्र

या सरकारला मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवाव असं वाटेल: आदित्य ठाकरे

Twitter: @NalavadeAnant मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फक्त दिल्लीत पळत असतात. या सरकारला मुंबईची महाराष्ट्राची काळजी नाही त्यांना दिल्ली आणि गुजरातची काळजी दिसते, असा टोला हाणत तोडून मोडून बनलेले हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल असे वाटले होते. पण यांना आमच्यापेक्षा जास्त काळजी गुजरातची लागली आहे, अशा शेलक्या शब्दात युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे एका […]

महाराष्ट्र

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या एका मोहीमेमुळे १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार

पी एम किसानच्या चौदाव्या हप्त्यात विविध कारणांनी लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने राबविली विशेष मोहीम Twitter: @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पी एम किसानचा पुढील हप्ता त्याचबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम […]

मुंबई

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन : विरोधकांचा सरकारला इशारा

नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. पंतप्रधानांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोरखेळ सुरू आहे. नवी मुंबईकरांना अजून किती दिवस वेठीस धरणार आहात, असा थेट सवाल करत जर सरकारला वेळ मिळत नसेल तर आम्ही त्याचे लोकार्पण करु असा इशारा […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

एकपक्षीय बहुमताचे पाशवी सरकार नको; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Twitter : @vivekbhavsar मुंबई लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर आयोजित दसरा मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवट टीका करताना उद्धव ठाकरे यांनी या देशात पुन्हा एका पक्षाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओबीसी जनगणनेला विरोध नाही – देवेंद्र फडणवीस

Twitter : @NalavadeAnant मुंबई इतर मागास वर्गाच्या जनगणनेच्या (census of OBC) मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी येथे बोलताना स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) आजच्या, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा-ओबीसी समाजाची दिशाभूल – नाना पटोले यांची टीका

Twitter : @NalavadeAnant मुंबई : राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज (conflict between Maratha and OBC community over reservation issue) एकमेकांसमोर उभे ठाकले असून ट्रिपल इंजिन सरकार असून देखील स्पष्ट भूमिका नाही. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यास ट्रिपल इंजिन सरकारच (Triple Engine […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा : विजय वडेट्टीवार यांची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई : राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून दुष्काळी स्थिती (drought like situation) निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत असताना फक्त ४० ते ४२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नये. अन्यायकारक निकष बदलून […]