मुंबई : वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीत बांधकाम पूर्ण होऊन ‘सीसी’ (Completion Certificate) मिळालेल्या सुमारे ९० टक्के इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळालेले नसल्याचा...
मुंबई: मुंबईतील पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प १८ वर्षांपासून रखडल्यामुळे रहिवाशांना न्याय द्यावा आणि दोषी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करून...
मुंबई : मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार केला असून...
धुळे : राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्राच्या २०२६ च्या अर्थसंकल्पात AI आधारित पोलिसिंग, आधुनिक CCTV प्रणाली आणि तंत्रज्ञानाधारित स्मार्ट...
मुंबई: मुंबईत पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत तीव्र गदारोळ झाला. लक्षवेधी सूचनेदरम्यान विरोधी सदस्यांनी पात्र फेरीवाल्यांवर अन्याय होत...
मुंबई: राज्याची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘विकसित महाराष्ट्र-2047’ व्हिजन डॉक्युमेंटच्या अंमलबजावणीसाठी २०२६-२७ चा अर्थसंकल्प महत्त्वाचा...
मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला...