महाड एमआयडीसीतील कथित अनुदानित निंबोळी-लेपित युरियाच्या गैरवापरप्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड एमआयडीसीतील अनुदानित निंबोळी-लेपित युरियाच्या कथित गैरवापरप्रकरणी दोषींवर कारवाईची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ची मागणी

१५ दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा महाड : महाड एमआयडीसी परिसरातील सिद्धार्थ कलर केम प्रा. लि. आणि कोपरान रिसर्च लॅबोरेटरीज येथे शासकीय अनुदानित निंबोळी-लेपित युरियाचा कथित बेकायदेशीर साठा आणि वापर झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी केली आहे. या मागणीसाठी पक्षाच्या वतीने महाड एमआयडीसी […]

Chief Minister Devendra Fadnavis announcing the agricultural electricity bill waiver package at a farmers' gathering in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

४८ हजार कोटींच्या कृषी वीज थकबाकी माफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा; लाखो शेतकऱ्यांना दिलास्याची शक्यता

अंमलबजावणीचा आराखडा, पात्रतेचे निकष आणि निधी व्यवस्थेकडे राज्याचे लक्ष मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यातील कृषी वीजग्राहकांसाठी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांच्या कृषी वीज थकबाकी माफीची घोषणा केली. शासन निर्णय (GR) आणि अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या निर्णयाचा लाभ राज्यातील अंदाजे ४० ते ४५ लाख कृषी वीजग्राहकांना मिळू शकतो, असा अंदाज ऊर्जा क्षेत्रातील उपलब्ध आकडेवारीच्या आधारे व्यक्त केला […]

Cracked agricultural land in Maharashtra with a worried farmer as El Niño conditions raise concerns over drought and deficient monsoon rainfall. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तातडीने दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना राबवा; डॉ. संजय लाखेपाटील यांची मागणी

राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर दुष्काळ देखरेख समित्या कार्यान्वित करण्याचे आवाहन; विधानसभेत दुष्काळावर किमान तीन दिवस चर्चा घेण्याचीही मागणी मुंबई : अल निनोच्या सक्रिय होत असलेल्या प्रभावामुळे यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत असताना राज्य सरकारने अधिक वेळ न दवडता राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावरील ‘दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना’ तातडीने […]

लहान शेतजमिनीवर काम करणारे शेतकरी आणि आर्थिक उत्पादनातील तफावत दर्शवणारे दृश्य राष्ट्रीय ताज्या बातम्या

२७ कोटी शेतकरी, १५% GDP: भारताच्या शेतीतील विरोधाभास

भाग २ | ‘भारताची परीक्षा — India at the Crossroads’ विजय गायकवाड | वरिष्ठ पत्रकार व धोरण विश्लेषक पहिल्या भागात भारत नेतृत्वाकडे वाटचाल करतो आहे की मागे पडतो आहे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर शोधायचे असेल, तर त्याची सुरुवात शेतीकडे पाहण्यापासून करावी लागेल. भारताच्या कामगारवर्गातील जवळपास अर्धा हिस्सा अजूनही शेतीवर अवलंबून आहे. पण देशाच्या […]