ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआचं जागावाटप ठरलं? वंचितसह आणि वंचितशिवाय असे दोन पर्याय? काय आहे गणित?

मुंबई- राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाच्या निमित्तानं इंडिया आघाडीची एकजूट मुंबईत पाहायला मिळाली. काँग्रेससोबत इंडिया आघाडीत असलेले सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते शिवाजी पार्कवरच्या सभेत उपस्थित होते. मात्र या सगळ्यात वंचितच्या प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीकडं सगळ्यांचं विशेष लक्ष होतं. महाविकास आघाडीत सुरु असलेल्या जागावाटपाच्या चर्चांत वंचित नाराज आहे का, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘राजाचा आत्मा EVM, CBI, ED मध्ये’; शिवाजी पार्कात इंडिया आघाडीचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप काल रविवारी १७ मार्च रोजी रात्री मुंबईत पार पडला. या सभेत राहुल गांधीसह सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राजाची आत्मा EVM, CBI, ED आणि इन्कम टॅक्समध्ये आहे. याच्या मदतीने ते नेत्यांना घाबरवून भाजपमध्ये सामील करवून घेत आहेत. काँग्रेस, शिवसेना, NCP-SCP मधील नेते भाजपमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांत होणार लोकसभा निवडणुका, 4 जूनला मतमोजणी, तुमच्या मतदारसंघात कधी मतदान?

नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलीय. देशातील 543 लोकसभा मतदारसंघांत सात टप्प्यात निवडणुका होणार असून, मतमोजणी 4 जूनला होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात महाराष्ट्रात कधी होणार मतदान 4 विधानसभा राज्यांच्या निवडणुकाही होणार या लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सगेसोयरे अध्यादेशाला वेळ लागणार, मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी केलं स्पष्ट, अधिसूचनेवर साडे आठ लाख हरकती, जरांगे काय करणार?

मुंबई – राज्यात आजपासून लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमामपत्र देताना सगेसोयरेंनाही प्रमाणपत्र मिळावीत, यासाठीचा सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. अध्यादेश निघाला नाही तर लोकसभा निवडणुकीत महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला आणि मविआला किती जागा मिळणार?आचारसंहितेपूर्वी सर्व्हेंचे काय आहे अंदाज? फडणवीस म्हणतात..

मुंबई- लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताकारण पूर्णपणे बदललेलं आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सगळे पक्ष जनतेसमोर जाणार आहेत. त्यामुळं महायुती किंवा महाविकास आघाडीला लोकसभेत किती जागा मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून प्रचंड विजयाचा अ्ंदाज व्यक्त केला जातोय. महायुतीला ४५ प्लस जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, बैठकही होणार, रविवारी ऐतिहासिक सभा

मुंबई – भारत न्याय यात्रेचा ६२ दिवसांचा प्रवास करुन, राहुल गांधी आज मुंबईत पोहचतील. मणिपूरहून निघालेली ही यात्रा १४ राज्यांच्या प्रवास करुन मुंबईत दाखल होतेय. आज राहुल गांधी चैत्यभूमीवर जाणार आहेत. रविवारी शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची समारोपाची सभा ऐतिहासिक होण्याची शक्यता आहे. या सभेत इंडिया आघाड़ीची एकजूट पाहायला मिळेल. इंडिया आघाडीतील १५ […]

ताज्या बातम्या लेख

विकलांग काँग्रेसला भविष्य तरी काय?

X: @therajkaran भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करून मोदी सरकारने खूप मोठी उपलब्धता मिळविली आहे. यापूर्वी राम मंदिर तसेच कलम ३७० हटवून भाजपने एक वेगळाच चमत्कार करून दाखविला. यामुळे देशात भाजप अधिक शक्तिशाली होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केलेले हे काम तरुणांना तसेच भाजप धार्जिण्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे ठरत आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआ जागावाटपाचा तिढा दोन जागांवर अडला, नेमकं काय घडलंय?

मुंबई- महाविकास आघाडीत जागावाटपाच्या फेऱ्या सुरु असल्या तरी अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राहुल गांधी आज मुंबईत पोहचत आहेत, त्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत मविआच्या जागावाटपाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नव्हते. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले आणि त्यांनी पवारांशी चर्चा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर, आज केंद्रीय निवडणूक आयोगाची 3 वाजता पत्रकार परिषद

नवी दिल्ली : आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होणार असून यात ते लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर करतील. त्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. यंदाची निवडणूक ६ ते ७ टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होणार आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वसंत मोरेंची पुणे लोकसभेच्या तिकिटासाठी सर्वपक्षीय वणवण

X: @therajkaran गाजावाजा करत अगदी राज ठाकरे यांच्या फोटोला दंडवत घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची राजकीय हुशारी दाखवत , मीडियाला अलर्ट मोडवर ठेवून वसंत मोरे यांनी त्यांचा अपेक्षित राजीनामा दिला. पुणे लोकसभा मतदारसंघातून कुठल्याही पक्षातून निवडणूक लढवायचीच आहे हा एकमेव उद्देश कोणापासूनही न लपवता त्यांनी मनसेला रामराम ठोकला. राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच क्षणी विरोधी पक्षांकडून […]