ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रातील आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा : नाना पटोले

X : @NalawadeAnant मुंबई – राज्यातील आरक्षणाच्या (reservation) प्रश्नाचा पेच भाजपनेच निर्माण केल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state chief Nana Patole) यांनी मंगळवारी केली. २०१४ साली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले […]

महाराष्ट्र

पोलीस कुटुंबांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी समितीचे गठन! 

X : @milindmane70 मुंबई – राज्यातील पोलिसांच्या विविध समस्यांसंदर्भात व त्यांच्या कुटुंबीयांकडून वेळोवेळी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणींचे निराकरण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील पोलिसांच्या कुटुंबीयांकडून वेळोवेळी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच अडचणींबाबत शासनाकडे निवेदन केली जातात. पोलिसांना भेडसावणाऱ्या समस्या व […]

विश्लेषण ताज्या बातम्या

मिलिंद नार्वेकर घेणार माघार? एमसीएच्या अध्यक्षपदाची ऑफर!

X : @vivekbhavsar मुंबई महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 12 उमेदवारांनी नामांकन भरल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्ष मतदान झाल्यास मतांची फाटाफूट होऊन शेकापचे जयंत पाटील (PWP leader Jayant Patil) किंवा अजित पवार (Ajit Pawar) गटाचा एक उमेदवार यापैकी एकाचा पराभव निश्चित आहे. हे टाळण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. बहुजन […]

महाराष्ट्र

अडीच वर्षांत विक्रमी १ लाखांहून अधिक भरती : देवेंद्र फडणवीस  

X : @therajkaran मुंबई- ‘राज्यात गेल्या दोन वर्षांत घोषित केल्यानुसार मेगाभरती (mega recruitment) सुरू असून ७७ हजार ३०५ लोकांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. यापैकी ५८ हजार उमेदवार प्रत्यक्ष सेवेत रूजू झाले आहेत. उर्वरित ३१ हजार लोकांना लवकरच  नियुक्तीपत्रे देण्यात येतील. सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात १ लाखांहून अधिक भरती केली असून हा विक्रम आहे’, अशी माहिती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran मुंबई : दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा (development plan of Dikshabhoomi) तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे (Underground parking) काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र, लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने […]

विश्लेषण महाराष्ट्र

डिजिटल माध्यमे: सरकारी अनास्थेचे बळी

@vivekbhavsar मुंबई सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) समाज माध्यम अर्थात सोशल मीडियाचा नुकताच  प्रवास सुरू झाला होता आणि या माध्यमाचा भारतीय जनता पक्षाने (BJP) पुरेपूर उपयोग करून घेतला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हे समाज माध्यम (social media) अत्यंत प्रभावी झाले होते, सर्वच पक्षांनी या माध्यमाचा उपयोग करून एकमेकांच्या विरोधात आरोप करण्यात पुढाकार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या बड्या नेत्यांची दिल्लीवारी ; विधानपरिषदेच्या नांवावर शिक्कामोर्तब होणार ?

मुंबई : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे . येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. पण त्याआधी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका होणार आहेत .यासाठी भाजपच्या गोट्यात हालचाली वाढल्या असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule )दिल्लीत गेले असल्याची माहिती समोर आली आहे . आज मध्यरात्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तब्ब्लल पाच तास सागर बंगल्यावर भाजपची बैठक ; विधानसभेसाठी ठरली रणनीती !

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे . यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदारांची संख्या 23 वरुन थेट 9 पर्यंत खाली घसरली होती. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे.या पार्शवभूमीवर भाजप तयारीला लागला असून मुंबईत रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर. भाजप […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीतील पराभव भाजप नेत्यांच्या जिव्हारी ; दिल्लीत आज खलबत !

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली त्यामुळे भाजपाला चांगलाच फटका बसला . या निवडणुकीत महायुतीला (mahayuti )अवघ्या १७ जागांवर यश मिळालं त्यात भाजपाला २३ जागांवरून अवघ्या ९ जागांवर विजय मिळाला . भाजपचा महाराष्ट्रात झालेला हा पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवावर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निधी वाटपात युपी, बिहारला भरभरून दान; महाराष्ट्राच्या तोंडाला मोदींनी पुसली पाने

X : @NalawadeAnant मुंबई महाराष्ट्रातून जीएसटीसह (GST) सर्व प्रकारच्या कर संकलनातून (Tax collection) सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो. पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार (NDA government) स्थापन झाल्यानंतर राज्यांना निधी वितरण करण्यात आले. यामध्ये भाजपाशासित राज्यांना भरभरून निधी आणि महाराष्ट्राला […]