ताज्या बातम्या महाराष्ट्र

अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा दणका ; जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

मुंबई : नुकत्याच राज्यातील लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) सर्व टप्प्यातील मतदान (Voting) पार पडलं आहे . अशातच आता 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी कंबर कसली आहे . अशातच आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme court)मोठा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या बालेकिल्यात राज ठाकरेंची खेळी ; कोकण पदवीधर मदारसंघासाठी अभिजित पानसेंना उमेदवारी !

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत . अशातच आता भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी (Konkan Graduate Constituency Election) अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या या खेळीमुळे भाजपच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांनाही पराभवाची चाहूल – अतुल लोंढे

मुंबईभारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही, हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha elections) पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा (NDA) पराभव होऊन इंडिया आघाडीचेच (INDIA alliance) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नितीन गडकरींच्याविरोधात मोदी-शाह, फडणवीसांचा कट ; संजय राऊतांचा आरोप

मुंबई : लोकसभा निवडणूका अंतिम टप्यात आल्या असून निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे . भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमित शाह( Amit Shah)आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचे युवा शिलेदार धीरज शर्मा ,सोनिया दुहन पक्षाची साथ सोडणार !

मुंबई : लोकसभा निकडणुकीच्या अंतिम टप्यातील रणधुमाळी सुरु असताना अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राकडे… महाराष्ट्रात काय होणार? याकडे देशाचं लक्ष आहे.अशातच आता या निवडणूक काळात शरद पवारांना मोठा धक्का (NCP Sharad Pawar Group) बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षातील दिल्लीतील युवा चेहरा राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय […]

महाराष्ट्र

राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष – शरद पवार

X : @NalavadeAnant मुंबई – राज्यात पावसाची स्थिती गंभीर असून १९ जिल्ह्यातील ४० तालुके गंभीर, तर १६ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ (drought) म्हणजेच ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. आता लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडलेल्या असताना दुष्काळी परिस्थितीकडे मात्र राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे, अशा शब्दांत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरद […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

कमाल पाचशे मतदारांसाठी एक बूथ बनवावा – रामदास आठवले

मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) अनेक ठिकाणी कमी मतदान झाल्याचे प्रकार घडले. मतदान सर्वांना करता आले पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एक उपाय म्हणून पोलिंग बूथची (Polling booth) संख्या निवडणूक आयोगाने वाढवावी. सध्या किमान हजार ते बाराशे मतदारांसाठी एक पोलिंग बूथची व्यवस्था असते, त्यात बदल करून कमाल पाचशे मतदार संख्येसाठी एक पोलिंग बूथ या […]

महाराष्ट्र मुंबई

निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यंतच्या 5 टप्प्यातील टक्केवारी जाहीर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज देशातील 57 जागांवर मतदान पार पडले . दरम्यान, निवडणूक आयोगाने(Election commission of india declare statistic) गेल्या पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकांची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या पाच टप्प्यात कोणत्या लोकसभा मतदारसंघात (Loksabha Eelction) किती टक्के लोकांनी मतदान केले हे सांगण्यात आले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्यात 66.14 टक्के मतदान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंचा शिलेदार हरपला ! दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं निधन

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena)कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणारे दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal )यांचं आज अल्पशाः आजाराने निधन झालं आहे ..मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इतिहासात पहिल्यादांच गांधी कुटूंबाने “काँग्रेस “सोडून “आप ” ला केलं मतदान !

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे . या टप्प्यात राजधानी दिल्लीत लोकसभेच्या (Delhi Voting) सात जागांवर मतदान होत आहे. तसेच निवडणुकीच्या या सहाव्या टप्यात देशातील 8 राज्यांमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.यावेळची निवडणूक काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी महत्वाची आहे . कारण आजपर्यतच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी […]