ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’, शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी’; विरोधकांकडून सरकारचा जोरदार निषेध

X : @NalavadeAnant मुंबई : राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे विरोधक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशीही आक्रमक झाले. महाविकास आघाडीने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ ‘तरुणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडलाय ड्रग्सचा बाजार’ ‘शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी विरोधकांनी आज का राज गुंडाराज,गुंडांना पोसणाऱ्या,राजकीय आश्रय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा…..!

X : @NalavadeAnant मुंबई : ‘राज्यात दिवसाढवळ्या दारोदारी गोळीबार होत असताना काय या राज्यात गुंडाराज आहे की शिवशाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनाला पडला आहे. सत्ताधारी आमदारच पोलीस ठाण्यात, गणेशोत्सव मिरवणुकीत गोळीबार करतात. मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबतचे फोटो समोर येतात. या सर्व घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जरांगेंचा बोलविता धनी कोण? बैठका कोणी घेतल्या? वॉररूम कुणी स्थापन केल्या? फडणवीस विधानसभेत बरसले!

मुंबई मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. आज दोन्ही सभागृहाची सुरुवात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वादग्रस्त चर्चेतून झाली. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जीवे मारण्याचा गंभीर आरोप केला. याशिवाय त्यांनी फडणवीसांविरोधात अपशब्दांचाही वापर केला होता. यावरुन सभागृहात गोंधळ उडाला आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याचे निर्देश

मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन गोंधळ उडाला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. आमदार आशिष शेलारांनी सभागृहासमोर औचित्याचा मुद्दा सादर केला. जरांगेंचा बोलविता धनी कोण?भाजप नेते आशिष शेलार यांनी जरांगेंचा बोलविता धनी कोण, याची सखोल चौकशी करावी. यासाठी एसआयटी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नकली बंदुका घेऊन विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर, गोळीबारांच्या घटनांवरुन सरकारला घेराव

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी ते काय घोषणा करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक नकली बंदुका घेऊन दाखल झाले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. ‘गेली शिवशाही आली गुंडशाही’ घोषणाबाजी विरोधकांकडून […]

महाराष्ट्र

एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल : आ. प्रसाद लाड यांचा इशारा

X : @NalavadeAnant मुंबई: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप करत आहेत, ते यापुढे आम्ही सहन करु शकत नाही. यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad […]

महाराष्ट्र

आघाडीची बैठक गुरुवारी घ्या : प्रकाश आंबेडकर

मुंबई: महाविकास आघाडीच्या (MVA) घटक पक्षांच्या नेत्यांची उद्या मंगळवारी होणारी बैठक २८ फेब्रुवारीला घ्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोमवारी येथे केली. महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची (Seat sharing meeting of Maha Vikas Aghadi) चर्चा करण्यासाठी २७ फेब्रुवारीला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, आमरण उपोषण स्थगित

जालना गेल्या दोन दिवसात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १६ दिवसांपासून जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जीवे मारण्याचा धोका असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर जरांगे पाटील काल मुंबईला सागर बंगल्यावर जाण्यास निघालेही होते. मात्र त्यांनी निर्णय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणं झालं ते जाहीर करा’ – नाना पटोले

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या आरोपानंतर जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरुन आता नाना पटोले यांनी राज्य सरकारला एक सवाल उपस्थित केला आहे. ‘हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआच्या बैठकीला ‘वंचित’ मारणार दांडी, प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?

मुंबई वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या २७ फेब्रुवारी मंगळवारी होणाऱ्या मविआच्या बैठकीला अनुपस्थितीत राहणार असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात उद्या होणाऱ्या जाहीर सभेचं कारण पुढे करीत आंबेडकरांनी उपस्थित राहता येणार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र मविआने आपली बैठक उद्याऐवजी परवा ठेवली तर आम्हाला सोईचं होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकाश आंबेडकरांच्या […]