ताज्या बातम्या महाराष्ट्र

नितीन गडकरींच्याविरोधात मोदी-शाह, फडणवीसांचा कट ; संजय राऊतांचा आरोप

मुंबई : लोकसभा निवडणूका अंतिम टप्यात आल्या असून निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे . भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमित शाह( Amit Shah)आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचे युवा शिलेदार धीरज शर्मा ,सोनिया दुहन पक्षाची साथ सोडणार !

मुंबई : लोकसभा निकडणुकीच्या अंतिम टप्यातील रणधुमाळी सुरु असताना अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राकडे… महाराष्ट्रात काय होणार? याकडे देशाचं लक्ष आहे.अशातच आता या निवडणूक काळात शरद पवारांना मोठा धक्का (NCP Sharad Pawar Group) बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षातील दिल्लीतील युवा चेहरा राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय […]

महाराष्ट्र मुंबई

निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यंतच्या 5 टप्प्यातील टक्केवारी जाहीर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज देशातील 57 जागांवर मतदान पार पडले . दरम्यान, निवडणूक आयोगाने(Election commission of india declare statistic) गेल्या पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकांची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या पाच टप्प्यात कोणत्या लोकसभा मतदारसंघात (Loksabha Eelction) किती टक्के लोकांनी मतदान केले हे सांगण्यात आले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्यात 66.14 टक्के मतदान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंचा शिलेदार हरपला ! दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं निधन

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena)कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणारे दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal )यांचं आज अल्पशाः आजाराने निधन झालं आहे ..मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इतिहासात पहिल्यादांच गांधी कुटूंबाने “काँग्रेस “सोडून “आप ” ला केलं मतदान !

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे . या टप्प्यात राजधानी दिल्लीत लोकसभेच्या (Delhi Voting) सात जागांवर मतदान होत आहे. तसेच निवडणुकीच्या या सहाव्या टप्यात देशातील 8 राज्यांमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.यावेळची निवडणूक काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी महत्वाची आहे . कारण आजपर्यतच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आरबीआयचा लाभांश देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ आणणार ?

मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत (Lok Sabha Election)पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असताना आता सहाव्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. त्यानंतर सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागेल असताना याबाबाबत राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता . आता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विधानपरिषदेसाठी ठाकरे गट रिंगणात ; अनिल परब यांच्यासह अभ्यंकर यांना उमेदवारी

मुंबई : लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असून आता राज्यात लवकरच विधानपरिषदेच्या (vidhan parishad maharashtra election) निवडणुकीचे पडघम वाजणार आहे . राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून ( Thackeray group ) आघाडी घेत पदवीधर मतदार संघातून माजी मंत्री अनिल परब( Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी करणार महायुतीची बिघाडी ; आनंदराव अडसुळांच्या दाव्याने खळबळ

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असताना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul ) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे . त्यांनी महाविकास आघाडीबद्दल भाष्य केलं आहे . या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने( Maha Vikas Aghadi )बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ? मनसैनिकांनी दिले संकेत

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता या लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत .अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray )यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात करत असल्याची चर्चा रंगली आहे. अमित ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी मुंबईतील शिवाजी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी स्वामी शांतिगिरी महाराज काशीत जाणार !

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. यामुळे राज्यातील सर्व उमेदवार आता निकालाची वाट पाहत आहे. मात्र दुसरीकडे वाराणसी लोकसभा मतदारसंघातील मतदान अजून बाकी आहे . या मतदारसंघात १ जूनला मतदान होणार आहे . यासाठी महायुतीविरोधात लढणारे उमेदवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रचारासाठी वाराणसीमध्ये (Varanasi) जाणार आहेत. या […]