ताज्या बातम्या महाराष्ट्र

दिल्लीत हालचालींना वेग ; देवेंद्र फडणवीसांना भाजपचं केंद्रीय नेतृत्व सरकारमधून ‘मोकळे’ करणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )जोरदार मुसंडी मारली असल्याने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला( mhayuti )मोठा फटका बसला आहे. निकालाच्या दुसऱ्यादिवशी महाराष्ट्र भाजपाची मुंबईत बैठक पार पडली. यात महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आपल्यावर घेत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ४५ तासांची ध्यानधारणा सुरु

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार आहेत. देशभरातील दोन महिन्याचा प्रचार संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) आजपासून तब्बल 45 तास कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल याठिकाणी (Vivekanand Rock) ध्यानधारणा (Meditation)करणार आहेत . त्यांच्या ध्यानधारणेदरम्यान समुद्रकिनारी लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून सुमारे 2,000 पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी देशातील पहिले पंतप्रधान ; मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा( LokSabha Election २०२४) सातवा आणि शेवटचा टप्पा येत्या १ जूनला पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी राजकीय नेत्यांनी आपला निवडणूक प्रचार अधिक तीव्र केला आहे .या शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार आहे. या जागावर आपलाच विजय होणार असा दावा काँग्रेस(congress) आणि भाजपकडून( bjp )केला जात आहे . या जागांसाठी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

काशीत प्रचाराला नाही तर लोकांचा उत्साह पहायला आलो!

मराठी माणूस मोदींच्या दिग्विजयाचा भागिदार: देवेंद्र फडणवीस X : @therajkaran काशी – काशी (Kashi) येथे आपण प्रचाराला आलेलो नाही, त्याची गरज सुद्धा नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिग्विजयात मराठी माणसाचा इतका मोठा सहभाग आहे, याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज काशी येथे केले. काशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नितीन गडकरींच्याविरोधात मोदी-शाह, फडणवीसांचा कट ; संजय राऊतांचा आरोप

मुंबई : लोकसभा निवडणूका अंतिम टप्यात आल्या असून निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे . भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमित शाह( Amit Shah)आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आरबीआयचा लाभांश देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ आणणार ?

मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत (Lok Sabha Election)पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असताना आता सहाव्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. त्यानंतर सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागेल असताना याबाबाबत राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता . आता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी स्वामी शांतिगिरी महाराज काशीत जाणार !

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. यामुळे राज्यातील सर्व उमेदवार आता निकालाची वाट पाहत आहे. मात्र दुसरीकडे वाराणसी लोकसभा मतदारसंघातील मतदान अजून बाकी आहे . या मतदारसंघात १ जूनला मतदान होणार आहे . यासाठी महायुतीविरोधात लढणारे उमेदवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रचारासाठी वाराणसीमध्ये (Varanasi) जाणार आहेत. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोदी सरकारच्या काळातच सर्वात मोठा कोळसा घोटाळा; राहुल गांधींचा आरोप

मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर आता सहाव्या टप्प्यातील प्रचार जोरदार सुरू आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काँग्रेसवर( congress )घराणेशाही, भ्रष्टाचार तसेच मुस्लिम आरक्षणावरून जोरदार टीका करत आहेत . या पार्शवभूमीवर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत खळबळ उडवून दिली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट संपत आलीय ; पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं (PM Narendra Modi) यांनी सभांचा धडाका लावला आहे. आज त्यांनी अहिल्यानगर मध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस (congress )आणि इंडिया आघाडीवर (india aaghadi ) जोरदार टीका केली आहे . ते म्हणाले , इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता संपत आली आहे. देशात भाजप आणि एनडीएला लोकांचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोदींना कुठे स्वतःच कुटूंब सांभाळत आलंय ? ; शरद पवारांचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतांना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खटके उडत आहेत . या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi )राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असं म्हणत टीका केली होती . आता त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिल आहे . […]