‘खासगी कंपन्यांना नफा मिळवून देणारा उद्योग बंद करा’, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
मुंबई सारथी, बार्टी, महाज्योतीच्या पीएचडी फेलोशीपच्या प्रवेश परीक्षेत सीलबंद पेपर न दिल्याने पुणे आणि नागपूरमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि पेपरफुटीचा प्रकार असल्याचा दावा केला आहे. यानंतर राज्यभरातून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्यात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीची प्रकरणं पाहता विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे. यावर विरोधकांनीही चौकशीची मागणी केली आहे. विरोधी […]









