विश्लेषण

मुंबई कोणाची? निष्ठावंत (मूळ) शिवसैनिकांचीच!

X : @vivekbhavsar मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाने महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकरवी शिवसेनेत बंड घडवून आणले, शिंदे यांनी 40 आमदार आणि 15 खासदार, शेकडोच्या संख्येने नगरसेवक यांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले, स्वत: मुख्यमंत्री […]

मुंबई ताज्या बातम्या

उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार घोषित….!

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात वाट्याला आलेल्या उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने अखेर मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा व धारावी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. गुरुवारी संध्याकाळी उशिरा आ.भा.काँ.क.चे सरचिटणीस यांच्या सहीचे पत्रच दिल्लीवरून प्रदेश काँग्रेसला आले. महायुतीच्या जागावाटपात ही जागा जरी भाजपला गेला असली तरी अद्याप त्यांना येथे उमेदवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसमधील बंडोबा 24 तासांत झाले थंडोबा, सांगली आणि मुंबईतील नाराज नेत्यांचे सूर नरमले

मुंबई- मविआच्या जागावाटपावर नाराज झालेल्या सांगली आणि मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांनी नाराजीची आणि बंडाची भाषा सुरु केली होती. मात्र दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांनी या नेत्यांचे कान पिळल्यानंतर नेत्यांच्या तोंडची बंडाची भाषा बदलल्याचं दिसतंय. सांगलीत काय घडलं सांगलीत चंद्रहार पाटील हेच मविआचे उमेदवार असतील हे जाहीर झाल्यानंतर, तिकिटासाठी आग्रही असलेले आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सांगलीपाठोपाठ उत्तर मुंबईतही मविआत उमेदवारावरुन चुरस, घोसाळकर पंजावर लढणार की मशालीवर?

मुंबई – महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं असलं तरी वाद संपण्याचं चिन्ह दिसत नाहीये. सांगलीत काँग्रेस नेते विश्नजीत कदम आणि विशाल पाटील यांची नाराजी कायम आहे. तर दुसरीकडे मुंबईतील काँग्रेसला सोडण्यात आलेल्या दोन जागांवर उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईतून अद्याप कुमआला उमेदवारी द्यायची याचा निर्णय झालेला नाही. उत्तर मुंबईत काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्याचं सांगण्यात येतंय. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसला वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे उबाठा गटाची यादी

 संजय निरुपम भडकले तर विश्वजित कदम थेट दिल्लीत गेले X: @ajaaysaroj उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाची बहुप्रतिक्षित यादी आज जाहीर झाली. काँग्रेसच्या प्रतिष्ठेच्या जागांवर उबाठा गटाने थेट उमेदवारच जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांच्या रागाचा बांध फुटला. ही यादी म्हणजे उबाठा गटाने काँग्रेसला दफन करून वाहिलेली श्रद्धांजली आहे, अशी तिखट टीका ज्येष्ठ नेते माजी खासदार संजय निरुपम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंनी उमेदवार जाहीर करायला नको होते ; निरुपमानांतर वर्षा गायकवाडाचा सूर

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे (Thackeray) गटाकडून 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत ( sanjay raut यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Lok Sabha Election : उद्धव ठाकरेंवर संजय निरुपम संतापले, समर्थनासाठी वर्षा गायकवाड मैदानात; काय आहे प्रकरण?

मुंबई : मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेता आणि माजी खासदार संजय निरूपम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार संताप व्यक्त केला आहे. यानंतर काँग्रेसचे नेते गप्प असताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या निरुपमांच्या समर्थनासाठी मैदानात उतरल्या आहेत. ‘मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या जागांच्या वाटपासंदर्भात हे नमूद करू इच्छिते की, महाविकास आघाडीची […]

मुंबई ताज्या बातम्या

“मित्रा”साठी मुंबई विक्रीस काढली : वर्षा गायकवाड यांचा घणाघाती आरोप  

X : @therajkaran मुंबई: विधानसभेत आज मुंबईच्या विषयावरील चर्चेत कॉंग्रेस सदस्या वर्षा गायकवाड (Congress MLA Varsha Gaikwad) यांनी सहभागी होताना गेल्या दिड वर्षात मुंबईने फक्त मित्र काळ पाहिला, या काळात फक्त मित्रासाठी टेन्डर्स काढण्यात आली. मुंबई अक्षरशः विक्रीस काढली, लोकशाहीची हत्या आहे, मुंबईचा पैसा हा करदात्या नागरिकांचा आहे, तो त्यांच्यासाठीच खर्च व्हायला हवा, हे मुद्दे […]