LoP Ambadas Danve: क्या हुआ तेरा वादा?; १२ जूनला जिल्हानिहाय चक्का जाम आंदोलन
छत्रपती संभाजीनगर/मुंबई – कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, ४५ हजार पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव, खतावरील जीएसटी अनुदानात परत आणि एक रुपयात पीकविमा अशा ढीगभर वचनांचा ढोल बडवून सत्तेत आलेलं हे सरकार आता सगळं विसरलंय. सत्तेच्या खुर्चीवर बसताच या सरकारने जनतेची फसवणूक केली. म्हणूनच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या या […]