Mumbai Lok Sabha : भाजप मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट करणार
मुंबई : लोकसभेच्या तोंडावर भाजप नवीन (BJP) धक्का तंत्र अवलंबणार आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) काही जागांवर दावा सोडायला तयार नाही. पण कोण निवडून येऊ शकतो? त्या आधारावर जागा वाटप व्हावे, यासाठी भाजपा आग्रही आहे. त्यासाठी भाजपा आपल्या तीन विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार असल्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसात लोकसभा निवडणुकीचा […]