Multiple Maharashtra State Transport (ST) buses parked in floodwater at Mahad Bus Stand after heavy monsoon rain in Raigad district. महाराष्ट्र ताज्या बातम्या

पूर येण्याआधीच महाड बस स्थानक जलमय; दोन दिवसांच्या पावसातच प्रवाशांची गैरसोय

नवीन बस स्थानकाचे काम अपूर्ण; साचलेल्या पाण्यातूनच प्रवासी आणि एसटी बसची ये-जा महाड : महाड शहराला दरवर्षी सावित्री नदीच्या पुराचा सामना करावा लागतो. मात्र यंदा पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच महाड एसटी बस स्थानक जलमय झाल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांना पाण्यातूनच एसटी बसमध्ये चढ-उतार करावा लागत असून मोठी […]

Maharashtra State Transport (ST) bus tilted off the Mahad-Dapoli State Highway near Kurle village after skidding on a rain-soaked road, while passengers stand safely outside. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड-दापोली राज्य मार्गावर दोन एसटी बस घसरल्या; मोठी दुर्घटना टळली

कुरले गावाजवळ पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर पडून टळला अनर्थ महाड: महाड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर दिसू लागला असून, महाड-दापोली राज्य मार्गावरील कुरले गावाजवळ पुणे (पिंपरी-चिंचवड) आगाराच्या दोन एसटी बस घसरून रस्त्याच्या कडेला झुकल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना दुपारी […]

Several stray dogs kept inside a temporary cage at Raigad Fort during security arrangements for the Shivrajyabhishek ceremony. महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवराज्याभिषेक सोहळ्यात रायगडावरील भटके श्वान पिंजऱ्यात; सुरक्षेच्या नावाखाली प्राण्यांच्या बंदिस्तीवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या २०२१ च्या दौऱ्यानंतर अशा उपाययोजनांची पुनरावृत्ती? प्रशिक्षित श्वान पकड पथकाऐवजी पशुवैद्यकीय विभागावर जबाबदारी महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील काही भटके श्वान आणि गुरे पकडून तात्पुरत्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या उपाययोजनेवर स्थानिक ग्रामस्थ आणि काही प्राणीप्रेमींनी प्रश्न उपस्थित करत […]

Shiv Sena spokesperson Sanjay Nirupam addressing the media amid political developments involving MPs from the Uddhav Thackeray faction, symbolising leadership crisis and political realignment in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

६ खासदारांच्या हालचालींमागे असंतोष; नेतृत्वावरील विश्वास उडाला की लोकप्रतिनिधी स्वतःचा मार्ग निवडतात : संजय निरुपम

मुंबई : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय निरुपम यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या कथित हालचालींवर प्रतिक्रिया देताना, पक्षातील असंतोष आणि नेतृत्वावरील विश्वास कमी होणे हीच अशा घडामोडींची मुख्य कारणे असल्याचा दावा केला. पत्रकारांशी संवाद साधताना निरुपम म्हणाले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र […]

Forest Department officials with seized khair wood logs and pickup vehicle after intercepting an alleged timber smuggling operation in Kashadi Ghat near Poladpur on the Mumbai-Goa Highway. महाराष्ट्र ताज्या बातम्या

कशेडी घाटात खैर लाकडांची तस्करी उघड; वन विभागाने पिकअपसह दोन आरोपींना पकडले

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळील कशेडी घाटात खैर लाकडांची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. या कारवाईत अंदाजे १ लाख रुपयांची खैर लाकडे आणि सुमारे ९ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास कशेडी घाटातील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर एमएच-०८-६७९४ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे पिकअप […]

Closed prison gates with official Maharashtra government documents symbolizing the state's decision to permanently shut secondary jails as part of prison administration reforms. महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुय्यम कारागृह व्यवस्था इतिहासजमा; राज्यातील उर्वरित ३६ कार्यरत कारागृहेही बंद

११६ कारागृहांची जुनी व्यवस्था संपुष्टात; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय मुंबई  — महाराष्ट्राच्या कारागृह व्यवस्थेत मोठा आणि ऐतिहासिक बदल करत राज्य सरकारने दुय्यम कारागृहांची संपूर्ण व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने शुक्रवारी (१२ जून) जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील उर्वरित ३६ कार्यरत दुय्यम कारागृहेही कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ११६ दुय्यम […]

Petrol station in Maharashtra with fuel pumps, government order documents and fuel tankers symbolizing new restrictions on diesel sales and anti-hoarding measures introduced by the state government. महाराष्ट्र ताज्या बातम्या

युद्धाची चाहूल की सरकारची खबरदारी?

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल विक्रीवर निर्बंध; २०० लिटरची मर्यादा लागू मुंबई — जागतिक भू-राजकीय घडामोडींमुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर काही महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. शुक्रवार, १२ जून रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार, एका ग्राहकाला किंवा वाहनाला दिवसाला २०० लिटरपेक्षा जास्त डिझेल विक्री करता येणार नाही. […]

लाखो शिवभक्त ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्याकडे जाताना; भगवे ध्वज आणि उत्साहपूर्ण वातावरण. महाराष्ट्र ताज्या बातम्या

३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल; जयघोषाने दुमदुमला गड

देश-विदेशातून शिवप्रेमींची रायगडावर गर्दी; संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या उपस्थितीत आज ऐतिहासिक सोहळाBy Milind Mane महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांनी गर्दी केली असून संपूर्ण गड परिसर शिवमय झाला आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय लोकोत्सवाला राज्यासह देश-विदेशातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत […]

डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचे भूमिपूजनानंतर उभारण्यात येणाऱ्या स्मारकाची संकल्पना दर्शवणारी सजवलेली प्रतिकृती, कल्याण मुंबई ताज्या बातम्या

कल्याणात देशातील पहिल्या महिला डॉक्टरांच्या स्मारकाला मुहूर्त; ₹15 कोटी निधी मंजूर  

कल्याण: कल्याण शहरासाठी कालचा दिवस अभिमानाचा आणि सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगा ठरला. देशातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याने कल्याणकरांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर मूर्त रूप मिळाले. हा केवळ भूमिपूजन सोहळा नव्हता, तर महिलांच्या शिक्षण, संघर्ष आणि यशाच्या इतिहासाला दिलेला सार्वजनिक मान होता. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संरक्षिका गीताताई […]

Fattesinh Sawant speaking at a public event, appealing to youth to protect Raigad Fort and preserve historical heritage महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगडावर प्री-वेडिंग शूट कसे झाले? प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न  

महाड : सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला रायगड किल्ला हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून हिंदवी स्वराज्याच्या अभिमानाचा जिवंत साक्षीदार आहे. अशा पवित्र स्थळी अलीकडेच झालेल्या प्री-वेडिंग शूटच्या घटनेने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून, “गड-किल्ले जपा, इतिहास जपा — हाच खरा शिवभक्तीचा मार्ग”, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले […]