शिंदे – फडणवीस हे मराठा आणि ओबीसी समाजाला झुंझवत आहेत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप….! मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक मराठा व ओबीसी वाद निर्माण करून दोन्ही समाजाला एकमेकाविरोधात झुंझवत असल्याचा गंभीर आरोप करतानाच, राज्यातील ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी मराठा ओबीसी वाद पेटवून शिंदे फडणवीस आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत, अशा संतप्त शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]