“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” — भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
मुंबई — काँग्रेस पक्षाला भारत निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या सर्व शंका व मुद्द्यांवर सविस्तर आणि तपशीलवार उत्तर दिले होते. मात्र, या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका उपस्थित केल्याने आयोगाने खेद व्यक्त केला आहे. “निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा त्याच्या […]