उबाठाकडून मुंबईकरांशी 1 लाख कोटींची बेईमानी : आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची मागणी मुंबई : गेल्या 20 वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे 1 लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे. ही 1 लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा आरोप मुंबई […]