महाराष्ट्र ताज्या बातम्या

३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून “तारीख की तिथी” वाद पुन्हा पेटण्याची...

“मराठी तिथी म्हणजे अस्मिता, इंग्रजी तारीख म्हणजे केवळ Adjustment” – टी-शर्टवरील वादग्रस्त मजकुरावरून नवा वाद महाड: रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागपूरची महिला एलओसी ओलांडून पाकिस्तानात

नागपूर : नागपूरमधील एक महिला नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुनीता जामगडे (वय 43)...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

नरकातील स्वर्ग’: संजय राऊत यांच्या पुस्तकाला टोलेबाजीच्या शैलीत शुभेच्छा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या नव्या...
ताज्या बातम्या राष्ट्रीय

सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्मारक उभारण्याचा शासनाचा...

ॲड आशिष शेलार यांनी घेतली अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांची भेट पोर्ट ब्लेअर: सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

तरच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल : हर्षवर्धन सपकाळ यांचा...

मुंबई – “जातीनिहाय जनगणना झाली, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते,” असा ठाम दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

नायर दंत रुग्णालय व दंत महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत...

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय दंत वैद्यकीय परिषदेकडून मान्यता बहाल मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित नायर दंत रुग्णालय आणि दंत वैद्यकीय...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

देवनार डम्पिंगवरून तापले आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण…!

आदित्य ठाकरे व अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यात थेट जुंपली मुंबई – मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोळसा वाहतुकीत ओव्हरलोडचा सुळसुळाट

पोलिस-आरटीओच्या ‘आशीर्वादाने’ अपघातांना आमंत्रण! महाड : कोकणातील औद्योगिक क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या दगडी कोळशाची अवजड वाहनांमधून होणारी ओव्हरलोड वाहतूक दिवसेंदिवस...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

जातनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा; तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा...

मुंबई – “ज्यांची जेवढी लोकसंख्या, तेवढा त्यांचा हक्क,” या तत्त्वानुसार देशात जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांचा त्याग महत्त्वाचा; पुनर्वसन व पर्यायी जमीनवाटपाची तातडीने कार्यवाही...

मुंबई – “कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांनी राज्याच्या विकासासाठी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी जमीन देणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असे...