महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरकारकडे जमा जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय महायुती सरकारचा मोठा निर्णय मुंबई : शेतसारा अथवा महसुली देणी देवू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या सरकारने जप्त...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

आधारच्या धर्तीवर आता पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा युनिक आयडी

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई :आधार हा जसा एखाद्या व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी राज्यातील प्रत्येक पायाभूत सुविधा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

आयुक्त गगराणी यांची विकासविरोधी धोरणे मुंबईच्या प्रगतीला अडथळा : –...

मुंबई : मुंबईचा विकास हा फक्त उंच इमारती बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर नियोजनबद्ध प्रगती आणि प्रदूषणमुक्त शहराचा समतोल राखणे हा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा

माहिती व तंत्रज्ञान मंत्री ना. अँड आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

ग्रंथ आणि ग्रंथालये हाच विजय वैद्य यांचा श्वास: योगेश त्रिवेदी

मुंबई : ग्रंथ आणि ग्रंथालये हा विजय वैद्य यांचा श्वास होता.सर्वत्र ग्रंथालये उघडावीत हा त्यांचा ध्यास होता. मंत्रालयातील पत्रकार कक्षात...
मुंबई ताज्या बातम्या

अग्निशामक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रतिक्षा यादी जाहीर करण्याची मागणी;...

X: @Rav2Sachin मुंबई : दोन वर्षापूर्वी अग्नीशामक पदाच्या ९१० जागांसाठी करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील दिव्यांगाच्या ३७ जागा वगळून ८७३ जगांमधील...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ : पणनमंत्री जयकुमार रावल

X: @NalawadeAnnat मुंबई : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड

मुंबई : भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केरळची तुलना पाकिस्तानशी करुन तिथल्या लोकांना दहशतवाद्यांशी जोडण्याचे केलेले विखारी विधान हा संविधानातील सिद्धांतांवर...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या आप पालक युनियनच्या मागणीला...

मुंबई: शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे (RTE) वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये २५% जागा राखीव आहेत. या जागांवर आठवीपर्यंत मोफत...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी,प्रशिक्षण आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर विशेष...

मुंबई:- देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थी हिताला...