कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी – अंबादास दानवे
नागपूर: राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले असून गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. “राज्यात 45,000 महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्ह्यांतील वाढ, तसेच नागपुरात अधिवेशनाच्या दरम्यान गोळीबारासारख्या घटना होत आहेत. गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिला जातोय, तर पोलीस बळाचा दुरुपयोग करून विरोधकांवर कारवाई केली जात आहे,” असे ते म्हणाले. माजी आमदार […]