ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्योग पळवणाऱ्या मोदींना मुंबईतील आता काय विकायचं आहे ? ; राऊतांच टीकास्त्र

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीत प्रवेश केला आहे .आज ते मुंबईमधील (Mumbai)आरबीआयच्या वर्धापनदिनाच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यांच्या याच दौऱ्यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी म्हणून….’ ; क्लाईड क्रास्टोंचा मोठा आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेत एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे आहे. त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्यता समोर येण्यासाठी “मुंबईच्या पाण्याची” एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी २८ फेब्रुवारी […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईच्या पाणी प्रश्नावर श्वेत पत्रिका काढा : आशिष शेलार 

X : @therajkaran मुंबई: तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नाही, यामागील वास्तव स्पष्ट होण्यासाठी “मुंबईच्या पाणी प्रश्नावर” श्वेतपत्रिका (White paper on Mumbai’s water crisis) काढावी, अशी मागणी भाजप ज्येष्ठ सदस्य ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. वांद्रे-वरळी कोस्टल रोड आणि वांद्रे -वर्सोवा सागरी रस्ता या दोन्ही […]

मुंबई ताज्या बातम्या

“मित्रा”साठी मुंबई विक्रीस काढली : वर्षा गायकवाड यांचा घणाघाती आरोप  

X : @therajkaran मुंबई: विधानसभेत आज मुंबईच्या विषयावरील चर्चेत कॉंग्रेस सदस्या वर्षा गायकवाड (Congress MLA Varsha Gaikwad) यांनी सहभागी होताना गेल्या दिड वर्षात मुंबईने फक्त मित्र काळ पाहिला, या काळात फक्त मित्रासाठी टेन्डर्स काढण्यात आली. मुंबई अक्षरशः विक्रीस काढली, लोकशाहीची हत्या आहे, मुंबईचा पैसा हा करदात्या नागरिकांचा आहे, तो त्यांच्यासाठीच खर्च व्हायला हवा, हे मुद्दे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीत जाणार का? आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवतीर्थावर झालेल्या भेटीत दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर सागर बंगल्यावर गेले होते. त्यानंतर […]

महाराष्ट्र

छान झाले,दांभिकांची,पंढरी उद्‌ध्वस्त झाली…?

उध्दव ठाकरेंना आशिष शेलार यांचे जशास तसे उत्तर……! कविवर्य सुरेश भटांची जी कविता आज उद्धव ठाकरे यांनी वाचली त्याच कवितेतील पुढची ओळ उद्घोषीत करुन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयांत पत्रकारांशी बोलताना अगदी सडेतोड व जशास तसे उत्तर दिले.छान झाले,दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली,यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही !अशा ओळीत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

‘काळारामासमोरील ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल’; उद्धव ठाकरेंचं नाव न घेता आशिष शेलारांचा हल्लाबोल

मुंबई आज अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार असल्याने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. घरोघरी पताके आणि लावले जात असून ठिकठिकाणी रामांचा जयघोष केला जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे आज नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. त्यांच्या या दर्शनावरुन अनेक सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपतर्फे मुंबईत श्रीराम आनंद सोहळा आणि गीत रामायण, आशिष शेलारांची माहिती

मुंबई अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या वतीने श्रीराम आनंद सोहळ्याच्या माध्यमातून भव्य गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र श्रेष्ठ कवी गदिमा यांचे शब्द आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचं अद्वितीय संगीत आणि मधूर आवाज असलेली गाणी नामांकित गायकांकडून ऐकण्याची सुवर्णसंधी मुंबईकराना मिळणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘शेवटी सगळ्याचा “निकाल” लागलाच!’ आमदार अपात्रता निकालानंतर आशिष शेलारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई ‘शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना’ असल्याचा निकाल काल १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. यानंतर राज्यभरात ठाकरे गटाकडून आक्रोश तर शिंदे गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. यावेळी भाजपच्या नेत्यांनीही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं समर्थन केलं. निकालानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी सगळ्याचा “निकाल” लागलाच! देवाच्या काठीचा आवाज नसतो […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“यांच्या” बोलण्या, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही! : आशिष शेलार

X : @NalavadeAnant मुंबईमहाराष्ट्रातील तमाम जनतेला आमचे आवाहन.. सावधान.!! युवराज म्हणजे तळ्या काठी “खोटे ध्यान” लावून बसणाऱ्या ढोंगी “बगळ्यांच्या टोळीचे म्होरके” आहेत. यांच्या बोलण्यात, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राला आमदार अँड आशिष शेलार यांनी […]