ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं? आदित्य ठाकरेंच्या अहंकारामुळं युती तुटली, काय म्हणालेत आशिष शेलार?
मुंबई – महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागावाटप जवळपास पूर्ण झाल्यानंतर आता राज्यात जोरदार प्रचाराला सुरुवात झालेली आहे. अशात आता नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसतायेत. मुंबईत तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याची आणि टीका करण्याची एकही संधी भाजपा नेते सोडताना दिसत नाहीयेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अशाच प्रकाराने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे […]









