महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : “देशाला परिवार म्हणणाऱ्या मोदींनी शेवटचे चार दिवस तरी पत्नीला….. ” प्रकाश आंबेडकरांचा टोला 

X: @therajkaran काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईतील शिवाजी पार्क (Mumbai Shivaji Park) येथे समारोप झाला. या सभेसाठी देशभरातील अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यात महाराष्ट्रातील नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सर्वच नेत्यांनी मोदींविरोधात नारा दिला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपमध्ये जाण्यापूर्वी ते सोनिया गांधींसमोर रडले; राहुल गांधींच्या विधानावर ‘त्या’ वरिष्ठ नेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल रविवारी १७ मार्च रोजी भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप केला. यावेळी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. सर्वांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आणि शक्तिप्रदर्शन केलं. या सभेत राहुल गांधींनी भाजपवर खरमरीत टीका केली. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता पक्ष सोडण्यापूर्वी माझ्या आईला भेटला आणि रडला. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

‘राहुल गांधी यांची शिवाजी पार्कातील सभा म्हणजे हास्यजत्रा’, भाजपाच्या मोठ्या नेत्याची टीका, उद्धव ठाकरेंनाही चॅलेंज

नागपूर– राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाची शिवाजी पार्कात पार पडलेली सभा म्हणजे हास्यजत्रा होती, अशी टीका भाजपानं केलीय. राहुल गांधी यांचं भाषण लोकांना कळलं नाही, अनेक जणं सभा सोडून निघून गेले, ५० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या, अशी टीकाही करण्यात येतेय. राहुल यांचं भाषण म्हणजे हास्यजत्रा होती अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘राजाचा आत्मा EVM, CBI, ED मध्ये’; शिवाजी पार्कात इंडिया आघाडीचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप काल रविवारी १७ मार्च रोजी रात्री मुंबईत पार पडला. या सभेत राहुल गांधीसह सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राजाची आत्मा EVM, CBI, ED आणि इन्कम टॅक्समध्ये आहे. याच्या मदतीने ते नेत्यांना घाबरवून भाजपमध्ये सामील करवून घेत आहेत. काँग्रेस, शिवसेना, NCP-SCP मधील नेते भाजपमध्ये […]

राष्ट्रीय शोध बातमी

Electoral bonds : काळा पैसा पुन्हा राजकारणात येण्याची भीती; अमित शाह

X: @therajkaran सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी (electoral bonds) आणल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. “राजकीय क्षेत्रातून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना आणली होती. मात्र बंदी घातल्यामुळे आता काळा पैसा पुन्हा एकदा राजकारणात आणला जाऊ शकतो”, अशी भीती शाह यांनी व्यक्त केली आहे. भाजपाने २०१८ मध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला आणि मविआला किती जागा मिळणार?आचारसंहितेपूर्वी सर्व्हेंचे काय आहे अंदाज? फडणवीस म्हणतात..

मुंबई- लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताकारण पूर्णपणे बदललेलं आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सगळे पक्ष जनतेसमोर जाणार आहेत. त्यामुळं महायुती किंवा महाविकास आघाडीला लोकसभेत किती जागा मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून प्रचंड विजयाचा अ्ंदाज व्यक्त केला जातोय. महायुतीला ४५ प्लस जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, बैठकही होणार, रविवारी ऐतिहासिक सभा

मुंबई – भारत न्याय यात्रेचा ६२ दिवसांचा प्रवास करुन, राहुल गांधी आज मुंबईत पोहचतील. मणिपूरहून निघालेली ही यात्रा १४ राज्यांच्या प्रवास करुन मुंबईत दाखल होतेय. आज राहुल गांधी चैत्यभूमीवर जाणार आहेत. रविवारी शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची समारोपाची सभा ऐतिहासिक होण्याची शक्यता आहे. या सभेत इंडिया आघाड़ीची एकजूट पाहायला मिळेल. इंडिया आघाडीतील १५ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआ जागावाटपाचा तिढा दोन जागांवर अडला, नेमकं काय घडलंय?

मुंबई- महाविकास आघाडीत जागावाटपाच्या फेऱ्या सुरु असल्या तरी अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राहुल गांधी आज मुंबईत पोहचत आहेत, त्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत मविआच्या जागावाटपाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नव्हते. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले आणि त्यांनी पवारांशी चर्चा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सीएएवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना काय दिले आव्हान?

X: @therajkaran सीएए म्हणजेच (CAA) नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यावर पहिल्यांदाच जाहीर बोलले आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धारेवर धरले आहे. भाजपने आपले अपयश झाकण्यासाठी हा कायदा आणल्याची टीका ठाकरेंनी केली होती. याला आता थेट आव्हान देत केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेपुढे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

भारत न्याय यात्रेमुळं काँग्रेस-मविआचं आत्मबल उंचावतंय? राहुल गांधींचा काय आहे लोकसभेचा अजेंडा? महाराष्ट्रात यात्रेचा काय परिणाम?

नाशिक- भारत न्याय यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र पिंजून काढत, काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करताना दिसतायेत. नंदुरबारमधून राज्यात दाखल झालेली राहुल गांधींची भारत न्याय यात्रा धुळे, मालेगावचा टप्पा ओलांडत तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात प्रवेश करते आहे. या दौऱ्यात राहुल गांधी आज त्रंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शनही घेणार आहेत. या यात्रेदम्यान आदिवासी, महिला, शेतकरी, तरुण यांचे प्रश्न […]