ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस अनेक समस्यांचं मूळ, ठाकरेंची शिवसेना नकली; पंतप्रधान मोदींची चंद्रपुरात सडकून टीका

चंद्रपूर : काँग्रेस ही देशातील अनेक समस्यांचं मूळ असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात प्रचाराचा शुभारंभ केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा करत, मविआवर त्यांनी सडकून टीका केलीय. स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी निवडणूक असल्याचं मोदींनी सांगितलंय. प्रचंड जनसंख्येच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ चंद्रपुरात केला. ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नगरच वातावरण तापलं ; सुजय विखें पाटलांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार असणारे विद्यमान खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe Patil) आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धडाकाच लावला आहे . अशातच आता त्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.. या क्लिपमधील शिव्या देणारा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“… तर राहुल गांधींनी पक्षातून बाजूला व्हावं “; रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा सल्ला

मुंबई : देशासह राज्यात लोकसभेसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला असताना आता रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना राजकारणातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे . गेल्या दहा वर्षात राहुल गांधी यांनी स्वतःही काही केलं नाही आणि पक्षात दुसऱ्या कुणालाही काही करायला दिलं नाही, २०१४च्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंच्या शिलेदारावर टांगती तलवार ; अमोल कीर्तिकर यांना ईडीचे पुन्हा समन्स

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) ईडी (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. किर्तीकर यांना आज पुन्हा ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं आहे . यासाठी आज ते ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधीच ठाकरेच्या शिलेदाराची […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘कोकणात काँग्रेस पक्ष संपवण्याचा मित्र पक्षांचा प्रयत्न’, सांगली, भिवंडीपाठोपाठ पालघरमध्येही काँग्रेस नेत्यांची नाराजी

पालघर – महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना आता काँग्रेस नेते अधिक आक्रमक होताना दिसतायेत. सांगलीत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रे,सेनं विरोध केलाय. तर भिवंडीत शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळअया मामा म्हात्रेंच्या विरोधात काँग्रेसनं उघड उघड बंड पुकारलेलं आहे. यातच आता पालघर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीही या जागी ठाकरेंच्या शिवसेनेनं भारती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मी तुमच्यासारखा घरकोंबडा नेता नाही, जळगावात येऊन बसा 5 लाखांचा लीड आणणार’; महाजनांचं राऊतांना ओपन चॅलेंज

हिंगोली : ‘मी तुमच्यासारखा घर कोंबडा नेता नाही. मी बाग देणारा कोंबडा नाहीये, कार्यकर्ता आहे. घरात बसून आरडा ओरड करत नाही. सर्व महाराष्ट्र सोडा आणि जळगावला येऊन बसा, पाच लाखांच्या वर लीड देईल’, असं ओपन चॅलेंज भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना दिलं आहे. गिरीश महाजन पुढे म्हणाले, माझी औकात काय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धाराशिवच्या जागेवरुन तणाव वाढला, शिंदे गट आक्रमक; आज वर्षा बंगल्यावर शक्तिप्रदर्शन

धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेची असताना तिथे अनेकजणं लढण्यास इच्छूक होते. मात्र ती जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. राष्ट्रवादीने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात, चंद्रपूरातून फोडणार प्रचाराचा नारळ

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरपासून प्रचाराच्या सभेला सुरुवात केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरातून सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी १९ एप्रिलला […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

निवडणूक रोख्यांचा वापर खंडणीवसुलीसाठी, 4 हजार कोटींचा हिशेब नाही; प्रशांत भूषण यांचा मोठा दावा

मुंबई : निवडणूक रोखेंचा वापर खंडणीवसुली, लाचखोरीसाठी झाला असून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी केली आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे रविवारी त्यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे अद्याप चार हजार कोटींचे निवडणूक रोखे कुणाला दिले, याचा हिशेब नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत भाजपवर हल्लाबोल; वर्ध्यातील सभेत मांडले महत्त्वाचे ठराव

वर्धा : केंद्रीय पातळीवर शेतीमाल हमीभाव कायदा, शेतकऱ्यांना शेतीमालासाठी दीडपट भावाची हमी यावर किसान सभेच्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत एकमताने ठराव करण्यात आला. वर्धा येथे राज्यस्तरीय शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. परिषदेचे उदघाटन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी केले व समारोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित […]