महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून विधानसभेत गदारोळ!

सभागृहाला माहिती न दिल्याने विरोधकांचा तीव्र आक्षेप, सभात्याग मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा! : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असताना आणि राज्यातील शासकीय कामकाज मराठीतच करण्याचा कायदा लागू असतानाही आरएसएस नेते...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

पारंपरिक मच्छीमारांना पिक विमा संरक्षण मिळणार? : मत्स्य व्यवसाय मंत्री...

मुंबई: पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे पिक विमा संरक्षण देता येईल का, याचा सरकार विचार करणार आहे, असे आश्वासन...
मुंबई ताज्या बातम्या

मुंबईकरांना हक्काचे घर देण्यासाठी सरकारचा पुढाकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही मुंबई – मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून विस्थापितांना पुन्हा हक्काचे घर मिळवून...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

वडवणीत पतंगे ट्रेडर्सला भीषण आग

सव्वा कोटींचे नुकसान; अग्निशमन दलाच्या दिरंगाईमुळे संताप वडवणी, बीड: वडवणी शहरातील चिंचवण रोडवरील पतंगे ट्रेडर्स या दुकानाला गुरुवारी सकाळी ७...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

खालसा झालेल्या जमिनी वाचवण्यासाठी सरकार काय करणार?

मुंबई : मराठवाड्यात खालसा झालेल्या बेनामी जमिनी वाचवण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करणार आहे? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ठाम ग्वाही मुंबई : रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश (भय्याजी) जोशी यांच्या मराठी भाषेवरील वादग्रस्त...
मुंबई ताज्या बातम्या

काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही मुंबई : ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरकारची त्रिसूत्री कागदावरच – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

मुंबई – राज्यात महिलांवरील अत्याचार, बेळगाव सीमावाद, शेतकऱ्यांवरील अन्याय, दावोस करारांचा अपारदर्शक व्यवहार आणि सरकारची निष्क्रियता या मुद्द्यांवर विधानपरिषदेचे विरोधी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांवरील संकट गडद; आत्महत्यांचे प्रमाण वाढले

19 मार्चला होणार अन्नत्याग पुणे– केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटून 10 ते 15 टक्के राहिली आहे. तरीही तेवढ्याच शेतकऱ्यांच्या...