400 पारचा आकडा गाठण्यासाठी चंद्रावरुन खासदार आणणार का?, आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
मुंबई- २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं उद्धव ठाकरे यांची फसवणूक केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. गोरोगावात आयोजित युवा स्वाभिमान मेळाव्यात ते बोलत होते. भाजपा ही भारतीय जनता पार्टी नसून भारतीय जुमला पार्टी असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलीय. चंद्रावरुन खासदार आणणार का- आदित्य देशात ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा संकल्प […]









