महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : सांगली काँग्रेसचाच बालेकिल्ला,आम्ही आमच्या जागेसाठी ठामच : विश्वजीत कदमांनी खडसावलं 

X: @therajkaran महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये सांगलीची जागा ठाकरेंना सोडण्याबाबत एकमत झाल्यानंतर सांगलीमध्ये (Sangli Lok Sabha) वादाची ठिणगी पडली आहे. या जागेवरून काँग्रेस आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. महाविकास आघाडीमधील कोणत्याही मित्रपक्षांनी दावा करू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “मी पुन्हा आलो; पण दोन पक्ष फोडूनच”: देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची चर्चा 

X: @therajkaran उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या मुद्द्यांवर भाष्य करताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या मी पुन्हा येईन… या घोषणेवर विधान केलं आहे. ते म्हणाले, आपल्याला पुन्हा यायला अडीच वर्ष लागले, मात्र येताना दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो… असे विधान त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  सन २०१९ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sanjay Raut : रामटेकमध्ये कॉँग्रेस तर सांगलीची जागा शिवसेना लढेल : संजय राऊत 

X: therajkaran शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिल आहे. लोहा लोहे को काटता है, हे त्यांनाच माहीत आहे असं नाही, आम्हालाही माहीत आहे. आमच्या हातात जेव्हा ईडी, सीबीआयसह सत्ता येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष (BJP) संपलेला असेल, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad Lok Sabha : रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते विरोधात आदिती तटकरे लढत होणार?

X : @milindmane70 रायगड लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत विजय संपादन करून देखील हाती काही लागले नाही, विरोधात गेलेल्या शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून सहकारी मिळेलच याची खात्री नसल्याने विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार) सुनील तटकरे यांनी पुन्हा लोकसभेत न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  त्या ऐवजी ते […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरे दिल्लीत, मनसे महायुतीची बोलणी अंतिम टप्प्यात

तीन जागेची मागणी X : @ajaaysaroj मुंबई: भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महायुती बरोबरची मनसे युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून मनसेने तीन जागांची मागणी केली आहे असे समजते. नाशिक, दक्षिण मुंबई बरोबर थेट डॉ श्रीकांत शिंदे यांचा कल्याण मतदारसंघ मनसेने मागितला आहे अशी चर्चा सुरू आहे. राज्यात सातत्याने भाजप आणि मनसे युती होणार अशा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपमध्ये जाण्यापूर्वी ते सोनिया गांधींसमोर रडले; राहुल गांधींच्या विधानावर ‘त्या’ वरिष्ठ नेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल रविवारी १७ मार्च रोजी भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप केला. यावेळी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. सर्वांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आणि शक्तिप्रदर्शन केलं. या सभेत राहुल गांधींनी भाजपवर खरमरीत टीका केली. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता पक्ष सोडण्यापूर्वी माझ्या आईला भेटला आणि रडला. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati : नात्याची एक्सपायरी संपली; श्रीनिवास पवार यांनी सख्खा भाऊ अजित पवारांची साथ सोडली

X: @therajkaran राष्ट्रवादीत बंड करून शिंदे गटात सामील झालेल्या अजित पवारांवर (Ajit pawar) त्यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवार यांनी आपल्यावर अनेक उपकार केले आहेत. आज ते ८३ वर्षांचे असताना त्यांची साथ सोडून जाणे हे मला पटले नाही. हा विचार मला वेदना देऊन गेला. आपण वयस्कर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचा तिढा सुटला : सर्वाधिक जागेवर ठाकरे गटच लढणार!

X: @therajkaran आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाला आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेनाच सर्वाधिक जागावर निवडणूक लढवणार असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

‘राहुल गांधी यांची शिवाजी पार्कातील सभा म्हणजे हास्यजत्रा’, भाजपाच्या मोठ्या नेत्याची टीका, उद्धव ठाकरेंनाही चॅलेंज

नागपूर– राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाची शिवाजी पार्कात पार पडलेली सभा म्हणजे हास्यजत्रा होती, अशी टीका भाजपानं केलीय. राहुल गांधी यांचं भाषण लोकांना कळलं नाही, अनेक जणं सभा सोडून निघून गेले, ५० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या, अशी टीकाही करण्यात येतेय. राहुल यांचं भाषण म्हणजे हास्यजत्रा होती अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Lok Sabha Election : रामदास आठवलेंना दोन जागांची अपेक्षा, मंत्रिपद देण्याचीही मागणी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडी येत्या दोन दिवसात जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान रामदास आठवले यांनी दोन जागांची अपेक्षा व्यक्त केली आहे.याशिवाय निवडणुकीनंतर पक्षाला मंत्रीपद देण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत रामदास आठवले म्हणाले, माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मंत्रिमंडळात मला स्थान […]