ताज्या बातम्या महाराष्ट्र

राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयाचा दणका ; स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधातील वक्तव्य भोवलं !

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना स्वातंत्र्यवीर सावरकर( Vinayak Damodar Savarkar) यांच्याविरोधात केलेलया वक्तव्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाकडून त्यांना चांगलाच दणका दिला आहे . त्या वक्तव्याप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी अशोक सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत सत्य असल्याचे आता पुणे पोलिसांनी सांगितले आहे . त्यावरून त्यांना 19 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इतिहासात पहिल्यादांच गांधी कुटूंबाने “काँग्रेस “सोडून “आप ” ला केलं मतदान !

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे . या टप्प्यात राजधानी दिल्लीत लोकसभेच्या (Delhi Voting) सात जागांवर मतदान होत आहे. तसेच निवडणुकीच्या या सहाव्या टप्यात देशातील 8 राज्यांमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.यावेळची निवडणूक काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी महत्वाची आहे . कारण आजपर्यतच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोदी सरकारच्या काळातच सर्वात मोठा कोळसा घोटाळा; राहुल गांधींचा आरोप

मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर आता सहाव्या टप्प्यातील प्रचार जोरदार सुरू आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काँग्रेसवर( congress )घराणेशाही, भ्रष्टाचार तसेच मुस्लिम आरक्षणावरून जोरदार टीका करत आहेत . या पार्शवभूमीवर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत खळबळ उडवून दिली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘काँग्रेस जनतेची संपत्ती घुसखोरांना वाटेल, मंगळसूत्र घेतली जातील’, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड

नवी दिल्ली- देशात काँग्रेसचं सरकार आलं तर संपत्तीचं फेरवाटप करण्यात येईल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बंसवारा येथील प्रचारसभेत केलं. काँग्रेस सत्तेत आली तर जनतेच्या संपत्तीचं मूल्यमापन करण्यात येईल आणि ती संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यात वाटून देण्यात येईल, असं प्तप्रधान मोदी म्हणालेत. महिलांची मंगळसूत्रं हिसकावून घेतली जातील, अशी भीतीही […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधी म्हणाले, हुकूमशाहीचा खरा चेहरा समोर, काँग्रेसने सांगितली सूरतमधील भाजपच्या विजयामागील क्रोनोलॉजी

नवी दिल्ली : गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुकेश दलाल सोमवारी (22 एप्रिल) बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र आता काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी भाजप उमेदवाराच्या विजयावर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी या यशाची तुलना हुकूमशाहीशी केली आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिलं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी राहुल गांधी सोलापूरात

सोलापूर : महाविकास आघाडीतून सोलापूरच्या उमेदवार काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी मैदानात उतरणार आहे. येत्या २४ एप्रिल रोजी राहुल गांधी यांची सोलापूरात सभा पार पडणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे विरूद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत होणार आहे. प्रणिती यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवला आहे. तर […]

विश्लेषण ताज्या बातम्या

जगात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याची गॅरंटी – नरेंद्र मोदी

X: @therajkaran नांदेड: भारताचे नाव जगात उंचावले आहे . यापुढेही भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर राहील, याची मी गॅरंटी देत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा भाजपला विजयी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कलम ३७०, राम मंदिर तसेच मुस्लिम महिलांना तीन तलाकपासून मुक्ती याबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या भारत पाचव्या क्रमांकावर आहे. ही सर्व गॅरंटी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पहिल्या टप्प्यातील 102 जागांपैकी किती जागा एनडीए आणि इंडिया आघाडीला ? महाराष्ट्रात पाच पैकी कुणाला किती?

नवी दिल्ली- निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे. विदर्भात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस असल्यानं मतदानाचा जोर सकाळच्या सत्रात कमी असल्याचं पाहायला मिळालंय. हाच ट्रेंड दिवसभर राहिला तर मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान देशात 102 जागांसाठी आज मतदान होत असून, या जागांच्या निकालांवर पुढची दिशा स्पष्ट होईल, असं मानण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

भाजपाला निवडणुकीत किती जागा मिळतील?, राहुल गांधींनी व्यक्त केला अंदाज, इंडिया आघाडीबाबत काय म्हणाले?

गाझियाबाद – देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वतीनं 400 पारचा नारा देण्यात आलाय. महाराष्ट्रासह देशभरात हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भाजपा आणि एनडीएचे नेते कार्यरत असल्याचं दिसतं आहे. भाजपानं हा 400 पारचा नेरेटिव्ह सेट केलेला असताना, आता काँग्रेससह इंडिया आघाडीचे नेते इंडिया आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा करताना दिसू लागले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पहिल्या टप्प्यात राज्यातल्या कोणत्या पाच मतदारसंघांमध्ये मतदान?, कोण आहेत आमनेसामने?

नागपूर- होणार होणार, अशी चर्चा आणि अत्सुकता असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून रणरणत्या उन्हात सुरु असलेला पहिला टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपतोय. पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. कोणत्या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान […]