सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.
मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांना दरमहा ₹2,100 देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीबाबत सरकारचे उत्तर समाधानकारक नसल्याने विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला....
मुंबई: वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत इन-कॅमेरा चौकशी करण्यात येईल, आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक...