महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे ठरले : जळगाव, कोल्हापूरचा तिढा अखेर सुटला!

X: @therajkaran मुबंई: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपासंदर्भात वरिष्ठ नेत्यांच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव (Jalgaon) आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणारआहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलवली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

समाजवादी विरुद्ध माजवादी अशी देशात लढाई – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्या ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची स्थापना X: @therajkaran मुंबई: देशात लोकांचं भलं करणारे समाजवादी विरुद्ध लोकांना बरबाद करणारे माजवादी अशी लढाई सुरू आहे. आपण समाजवादाच्या बाजूने लढणार आहोत. हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी आपल्यावर सोपवलेली आहे. महाराष्ट्र हुकूमशाहीचं थडगं बांधेल. ही लढाई आपण एकजुटीने लढूया. शेतकरी, कामकरी, वंचित, तरुण या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठी भाषा अभिजात दर्जाबाबत उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत – आमदार मनीषा कायंदे

X: @therajkaran मुंबई: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत, असा आरोप शिवसेना प्रवक्त्या प्रा मनीषा कायंदे यांनी केला. त्या म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट २८, २०२३ रोजी गांधीनगर येथे झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २६ व्या बैठकीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा […]

महाराष्ट्र

एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल : आ. प्रसाद लाड यांचा इशारा

X : @NalavadeAnant मुंबई: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप करत आहेत, ते यापुढे आम्ही सहन करु शकत नाही. यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad […]

महाराष्ट्र

मविआच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय २७ फेब्रुवारीला !

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश […]

महाराष्ट्र

कोकणात नाणारला परप्रांतियांना जमिनी घेण्यास उद्धव ठाकरे यांनीच मदत केली

शिवसेना सचिव आमदार किरण पावसकर यांचा गौप्यस्फोट….! X : @NalavadeAnant मुंबई: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ज्या नाणार रिफायनरिला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सक्त विरोध करून तो प्रकल्पच रद्द केला, त्याच सरकारमधील शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तेथील जमिनी घेण्यासाठी त्यांच्या गुजराती आणि मारवाडी लोकांना प्रवृत्त तर केलेच पण त्यांच्या […]

मुंबई

मुंबई महानगरालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची वर्णी लागणार?

X : Rav2Sachin मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकऱ्यांपैकी एक समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्त पदी वर्णी लागणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्तपदी वर्णी लावणे हा याच रणनीतीचा भाग म्हणून पाहिले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी भूषण गगराणी यांची वर्णी लागणार?

By सचिन उन्हाळेकरX : Rav2Sachin मुंबई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकऱ्यांपैकी एक समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्त पदी वर्णी लागणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्तपदी वर्णी लावणे हा याच रणनीतीचा भाग म्हणून […]

महाराष्ट्र

छान झाले,दांभिकांची,पंढरी उद्‌ध्वस्त झाली…?

उध्दव ठाकरेंना आशिष शेलार यांचे जशास तसे उत्तर……! कविवर्य सुरेश भटांची जी कविता आज उद्धव ठाकरे यांनी वाचली त्याच कवितेतील पुढची ओळ उद्घोषीत करुन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयांत पत्रकारांशी बोलताना अगदी सडेतोड व जशास तसे उत्तर दिले.छान झाले,दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली,यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही !अशा ओळीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“यांच्या” बोलण्या, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही! : आशिष शेलार

X : @NalavadeAnant मुंबईमहाराष्ट्रातील तमाम जनतेला आमचे आवाहन.. सावधान.!! युवराज म्हणजे तळ्या काठी “खोटे ध्यान” लावून बसणाऱ्या ढोंगी “बगळ्यांच्या टोळीचे म्होरके” आहेत. यांच्या बोलण्यात, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राला आमदार अँड आशिष शेलार यांनी […]