शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत; याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा – नाना पटोले
मुंबई : “देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या राज्यासाठी भूषणावह नाहीत,” अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आणि याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य केंद्रावर विकले, पण वर्षभर झाले तरी पैसे नाहीत. बँका व्याज आकारत आहेत, शेतकऱ्याला […]