महाराष्ट्र ताज्या बातम्या

“…तर सत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही” – विजय वडेट्टीवार

मुंबई – “हा देश संविधानाने चालतो आणि संविधानच सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यामुळे जर संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला, तर सत्ता बदलल्याशिवाय...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

’अ‍ॅग्री हॅकॅथॉन’मुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्रांती – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकार ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’ स्पर्धेचे आयोजन करणार आहे....
महाराष्ट्र ताज्या बातम्या

रेवस-रेडी सागरी महामार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षे लागणार –...

मुंबई : कोकणातील रेवस-रेडी सागरी महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण सध्या सुरू असून, प्रलंबित पुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. महामार्गाचे काम...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील ५६ गड-दुर्ग राज्य सरकारकडे हस्तांतरित करा – आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्रातील भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या ५६ गड-दुर्गांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांचे हस्तांतरण राज्य पुरातत्व...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

संविधान हेच आपले सगे-सोयरे; कायदा सर्वांसाठी समान – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : “कोणतीही घटना घडली, आणि ती कोणीही घडवली, तरी काही लोक त्याला थेट आपला सगा-सोयराच समजतात. पण आपला सगा-सोयरा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात अवैध हुक्का पार्लरवर कठोर कारवाई; नियम अधिक कडक होणार...

मुंबई : राज्यात २०१८ पासून हुक्का पार्लरवर कायदेशीर बंदी असली तरी ते पुन्हा सुरू झाल्याने आता हा कायदा अधिक कठोर...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र सरकारने ‘जनसुरक्षा विधेयक’ मागे घ्यावे– माकपचा सरकारला इशारा

मुंबई : महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयकाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) तीव्र विरोध दर्शवला आहे. या विधेयकाच्या नावाखाली...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

’जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार हा माझ्यासाठी आशीर्वाद –...

मुंबई – ‘जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील सर्वोच्च आनंद, समाधान आणि भाग्याचा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड जिल्ह्यात ५० वर्षांपासून पाणीटंचाई – आमदार रवीशेठ पाटील यांचा...

मुंबई – रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील १६० वाड्या आणि ३६ गावे गेल्या ५० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याला वंचित आहेत. या भागांना...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

पेण अर्बन बँक घोटाळा – जप्त मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे...

मुंबई : पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील ५९७ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांना पैसे परत करण्यात येतील,...