केजरीवाल यांची अटक चूक, जनता आपच्या पारड्यात कौल टाकेल, काय म्हणालेत शरद पवार?
मुंबई- मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानंतर आता राज्यभरात त्यांच्या अटकेचे पडसाद उमटू लागलेले आहेत. इंडिया आघाडीतील सगळ्याच प्रमुख पक्षांनी या अटकेचा निषेध केलेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करत, मोदी सरकार आणि लोकसभा निवडणुकांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. केजरीवाल यांच्या […]









